India vs Pakistan War: पाकिस्तानला धक्का देण्यासाठी भारताने सिंधू जलकरार निलंबित केला असला तरी आपल्याकडे तेवढे पाणी रोखण्याची ताकद आहे का? हा मोठा प्रश्न आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानला याचा काय आणि किती खोलवर फटका पडू शकतो, असाही प्रश्न उपस्थित होत आ ...
India vs Pakistan War: भारत-पाकिस्तान सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा तशीही पाकिस्तानने पाळली नव्हती. कारगिल युद्धावेळी पाकिस्तानने या सीमेच्या मर्यादा ओलांडून भारतावर आक्रमण केले होते. परंतू, तरीही भारताने या रेषेची मर्यादा पार केली नव्हती. ...
Pahalgam Attack Brave Story: पहलगाम दहशतवादी हल्ल्यावेळी पर्यटकांमध्ये नौदलाचा अधिकारी देखील पत्नीसह उपस्थित होता. दहशतवाद्यांनी त्याला देखील गोळी झाडली होती. ...
What is Kalma: जम्मू काश्मीरमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या पहलगाम येथे मंगळवाळी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून सुमारे २६ पर्यटकांची हत्या केली होती. या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी नाव आणि धर्म विचारून तसेच कलमा पढण्यास सांगून पर्यटकांवर गोळ् ...
Pakistani stars On Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर केवळ बॉलिवूड स्टार्सच नाही तर अनेक पाकिस्तानी कलाकारांनीही शोक व्यक्त केला आहे. ...