गेल्या वर्षभरापासून अशांत असलेल्या जम्मू-काश्मीरच्या अडचणी सोडवण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींशी आपण खुल्या मनाने चर्चा कारायला तयार आहोत, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हंटलं आहे. ...
शेजारी देशाने सीमापार दहशतवादी कारवायांना मदत करणे थांबविले नाही, तर भारतीय लष्कर सीमा ओलांडून पुन्हा एकदा ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्यास मागेपुढे पाहणार नाही ...
सीमेपलीकडून होणारी घुसखोरी आणि शस्रसंधीच्या उल्लंघनामध्ये घट न झाल्याने संतप्त झालेल्या भारताच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे. वारंवार सांगूनही पाकिस्तान सुधरत नसेल तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक केली जाईल, असा र ...
लक्षभेदी हल्ल्यानंतर दहशतवादी तसेच त्यांच्या आश्रयदात्यांवर वचक बसेल आणि जम्मू-काश्मिरात शांततेचा मार्ग प्रशस्त होईल, असे जे चित्र निर्माण करण्यात आले होते ते किती आभासी होते ...