लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार - Marathi News | Jammu Kashmir News: Clashes between security forces and militants in Avantipora, one terrorist killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार

अवंतीपोरा येथील बरागाम भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर पोलीस आणि लष्कर तेथे पोहोचले. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्यानंतर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. ...

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये दहशतवादी हल्ला, दोन पोलिसांना वीरमरण - Marathi News | Jammu Kashmir News: Terrorist attack in Bandipora, two policemen died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये दहशतवादी हल्ला, दोन पोलिसांना वीरमरण

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये झालेल्या या हल्ल्यानंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून, दहशतवाद्यांच शोध सुरू आहे. ...

'पंजाबमध्येही नागालँडसारख्या हत्येच्या घटना घडणार'; फारूक अब्दुल्लांचे केंद्रावर टीकास्त्र - Marathi News | 'Incidents like Nagaland will happen in Punjab too'; Farooq Abdullah criticizes central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पंजाबमध्येही नागालँडसारख्या हत्येच्या घटना घडणार'; फारूक अब्दुल्लांचे केंद्रावर टीकास्त्र

'आम्हाला पाकिस्तानी म्हटले जायचे, मला खलिस्तानीही म्हटले जायचे. पण आम्ही कधीही भारताविरोधात घोषणाबाजी किंवा कट कारस्थान केले नाही.' ...

Article 370: “कलम ३७० परत मिळवायचे असेल तर शेतकऱ्यांप्रमाणे बलिदान द्यावे लागेल”: फारुक अब्दुल्ला - Marathi News | farooq abdullah said sacrifices like farmers needed to get back our rights of article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कलम ३७० परत मिळवायचे असेल तर शेतकऱ्यांप्रमाणे बलिदान द्यावे लागेल”: फारुक अब्दुल्ला

आपले हक्क परत मिळवण्यासाठी आपल्यालाही शेतकऱ्यांप्रमाणे त्याग करावा लागेल, असे अब्दुल्ला म्हणाले. ...

“पाकिस्तान काश्मीरशिवाय पूर्ण होत नसेल तर भारत लाहोर आणि कराचीविना अपूर्ण” - Marathi News | rss indresh kumar said pakistan is incomplete without kashmir india without karachi lahore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पाकिस्तान काश्मीरशिवाय पूर्ण होत नसेल तर भारत लाहोर आणि कराचीविना अपूर्ण”

पंतप्रधान मोदींनी राजकारणामुळे संपुष्टात चाललेल्या माणुसकीला नवसंजीवनी देण्याचे काम केले आहे, असे कौतुकोद्गार काढण्यात आले आहेत. ...

नवा पक्ष स्थापन करणार का?; गुलाम नबी आझाद म्हणाले, "राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही" - Marathi News | when what will happen in politics cannot be said ghulam nabi azad said on the question of forming a new party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवा पक्ष स्थापन करणार का?; आझाद म्हणाले, "राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही"

Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद हे आपला नवा पक्ष स्थापन करण्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. ...

Ghulam Nabi Azad: अमरिंदर सिंगनंतर गुलाम नबी ‘आझाद’ होण्याची शक्यता; काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नवीन पक्ष स्थापन करणार?   - Marathi News | ghulam nabi azad is giddy with the crowd of rallies can leave congress and form his new party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरिंदर सिंगनंतर गुलाम नबी ‘आझाद’ होण्याची शक्यता; काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नवीन पक्ष स्थापन करणार?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) पक्षाला सोडचिठ्ठी देऊन नवीन पक्ष स्थापन करणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. ...

2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 300 जागा जिंकू शकत नाही; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर - Marathi News | Congress cannot win 300 seats in 2024 Lok Sabha elections; says senior congress leader Ghulam Nabi Azad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेस 300 जागा जिंकू शकत नाही'; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

लोकसभेत बहुमत असलेले सरकारच कलम 370 हटवू शकते. 2024 च्या निवडणुका जिंकून काँग्रेसचे 300 खासदार संसदेत पोहोचतील, असे मला वाटत नाही. ...