मागील काही महिन्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहे. या हल्ल्यात निष्पाप नागरिक, भारतीय जवान शहीद होत आहेत. केंद्र सरकार हे हल्ले रोखण्यासाठी निष्फळ ठरल्याने केंद्र सरकार विरोधात देखील यावेळी उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोर ...
डोडा व कठुआ जिल्ह्यांतील हल्ले अधिक गंभीर आहेत. डोडा जिल्ह्यातील मंगळवारच्या हल्ल्यात अतिरेक्यांचा माग काढणाऱ्या जवानांना घेरून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यात एका कॅप्टनसह चार जवानांना हाैतात्म्य आले. ...
डोडा येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एका लष्करी अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले. या चकमकीत दार्जिलिंगचे रहिवासी असलेले कॅप्टन ब्रृजेश थापा हे देखील शहीद झाले. ...
अधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रीय रायफल्स व जम्मू-काश्मीर पोलिसांनी हाती घेतलेल्या विशेष मोहिमेच्या अंतर्गत देसा वन क्षेत्रातील धारी गोटे उरारबागी भागाला घेराव घालण्यात आला. ...