भारत सरकारने काश्मीर आणि लडाखला वेगळे करत काश्मीरचे कलम ३७० विशेष दर्जा काढून घेतला होता. यामुळे पाकिस्तान संतापला होता. या रागातून त्याने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडताना ट्रेन आणि बस सेवाही बंद केली होती. ...
जैश-ए-मोहम्मदमध्ये बहुतांश विदेशी अतिरेकी आहेत, परंतु पुलवामा कार हल्ल्याप्रमाण स्थानिक काश्मिरींचा वापर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी करण्याची शक्यता आहे. ...
पाकिस्तानने भारताला धक्का देण्यासाठी पाकिस्तानी रेडिओवर रविवारी जम्मू-काश्मीरचे हवामानाचे अंदाज दिले. यामध्ये श्रीनगर, पुलवामा, जम्मू आणि लडाखमधील कमाल आणि किमान तापमान देण्यात आले. ...
Jammu Kashmir Encounter : सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर, या ठिकाणी आणखी दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली आहे. ...