राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला. या योजनेचा फायदा बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाल्याचा दावा कृषी विभाग करीत असून दोन तालुक्यात झालेल्या घोटाळ्यांमुळे यावर्षी ...
काही मोजक्या शहरांचा व गावांचा अपवाद वगळता, २०१९ चा मान्सून वेळेवर सुरू होऊन पुरेसा पडल्याखेरीज सगळ्या महाराष्ट्राला आठ-नऊ महिने अभूतपूर्व पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. ...
महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजना दिघोरीत उत्कृष्ठपणे राबविल्यामुळे ही योजना दिघोरीवासीयांसाठी वरदान ठरलेली आहे. जलयुक्त शिवार योजनेत दिघोरीमध्ये सात विहिरींना पुनर्भरणाची सोय करण्यात आली. ...
तिरोडा तालुका जि.प.लघूृ पाटबंधारे विभाग अंतर्गत तालुक्यातील काही गावात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली. मात्र ही कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आल्याने अल्पावधीत या कामांची पार वाट लागली आहे. ...
मदानातून जलसंधारणाची कामे केलेल्या कोट्यावधी नागरिकांच्या हातांचा व त्यांनी गाळलेल्या घामाचा अपमान करणारी आहे, असा आरोप जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केला. ...
जलयुक्त शिवारच्या कामांमध्ये चार कोटींचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर परळी व अंबाजोगाई तालुक्यातील कामांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून कृषी आयुक्तालयाने यासंबंधीचा अहवाल मागविला आहे. ...
खामगाव : राज्यात ८३ टक्के कोरडवाहू क्षेत्रातील कृषी उत्पादनात शाश्वता निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश असलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेत बुलडाणा जिल्ह्याने बाजी मारली. ...
जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केला जाणा-या कामांकडे जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून दुर्लक्ष होत आहे ...