जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेल्या कामांपैकी १ हजार १९५ कामांना दोन महिन्यांपूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ९० कामे पूर्ण करण्यात आली ...
‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ हे राज्य शासनाचे महत्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानांतर्गत कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या अभियानात कृषी विभागाचा सहभाग वाढवीत कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल् ...