आपत्ती व्यवस्थापन समितीकडून मान्सूनपूर्व आढावा बैठक मंगळवारी घेण्यात आली. त्यात भविष्यातील पावसाळा लक्षात घेऊन नेमकी कोणकोणती तयारी प्रशासनाकडून अपेक्षित आहे, यावर चर्चा करण्यात येऊन आठही तालुक्यातील तहसीलदारांना सूचना करण्यात आल्या. ...
येत्या एक, दोन दिवसात मीरा-भार्इंदर महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त बी. जी. पवार हेच जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेण्यास राजी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
जालना जिल्ह्याची निर्मिती होऊन, आता ३६ वर्ष पूर्ण झाले आहेत. या कालावधीत जवळपास वीस जिल्हाधिका-यांनी येथे जिल्हाधिकारी म्हणून कर्तव्य बजावले आहे. परंतू केवळ पाच जणांनीच त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याचे दिसून आले. ...
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. शासन सेवेतल्या २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू व्हावी या प्रमुख मागणीचे निवेदन संघटनेच्या पदाधिका-यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांन ...