जिल्हा नियोजन समितीच्या विकास आराखड्यात राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा भरणा करण्यात आल्याने जिल्ह्यातील विकास कामांसाठी मिळणाºया निधीवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येते. ...
शुक्रवारी एका शेतकऱ्याने उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या दालनात विष घेतले होते. हे विष घेण्यासाठी त्यांना अनिल चितेकर यांची फूस होती, असा आरोप करून अनिल चितेकरवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राजपत्रीत अधिकारी कर्मच ...
ग्रामीण भागातही अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात असुन, या ठिकाणी अधिकाधिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले. ...