Red Chili Market : झणझणीत ठेचासाठी छत्रपती बाजारात लाल मिरचीची आवक सुरू झाली असून दररोज १०० ते १५० किलो मिरचीची आवक होत आहे. त्यामुळे ऐन थंडीच्या दिवसांत झणझणीत ठेचा खाणाऱ्या खवय्यांसाठी ही पर्वणीच असणार आहे. ...
खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, उडीद आणि मूग पिकांची काढणी पूर्ण झाली आहे, तर सोयाबीन काढणीचे काम सुरू आहे. याचबरोबर अनेक ठिकाणी रब्बी पिकांच्या लागवडीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी खतांचे नियोजन सुरू केले आ ...
परतीच्या पावसाचा कहर त्यात कापसावर लाल्या व मर रोगाचे आक्रमण झाल्याने कपाशी वेळेआधीच लाल पडल्याने झाडावरील पक्व झालेली बोंडे फुटून मोकळी झाली. त्यामुळे डिसेंबर ते जानेवारीपर्यंत चालणारा कापसाचा हंगाम ऑक्टोबर महिन्यातच संपण्याच्या मार्गावर आहे. ...
वडगाव, चिनावल (ता. रावेर) व परिसरातील शेतकऱ्यांचे केळी पीक कापून टाकण्याच्या घटनांनी गंभीर वळण घेतले आहे. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या सतत होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. ...
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीसह पूरपरिस्थितीत जळगाव जिल्ह्यातील ८०९ हेक्टर क्षेत्र खरडून निघाले आहे. या जमिनीसह ३३ टक्क्यांवर हानी झालेल्या २ लाख ६२ हजार ८९८ हेक्टर क्षेत्रापोटी प्रशासनाने ३१४ कोटी ६० लाखांच्या मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाला सा ...