'पप्पा... आपल्याला आमडदे येथे बहिरम बाबांच्या जत्रेला जायचे आहे... लवकर या," असा आक्रोश त्यांच्या दोन्ही मुलांनी केला अन् उपस्थितांचे डोळे पाणावले. ...
नीरज हा अजिंठा चौफुली परिसरातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर शनिवारी पहाटेच्या सुमारास नीरजचा मोबाइल आणि दुचाकी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सापडली होती. ...
हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहार हंगामासाठी यंदा आतापर्यंत सुमारे पावणेदोन लाख अर्ज आले आहेत. त्यात सर्वाधिक ७१ हजाराहूंन अधिक अर्ज जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे आहेत. ...