सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्यातील यावल व रावेर या केळीबहुल भागात केळीची झाडे उन्मळून पडली असून तूर, गहू, हरभरा पिकालादेखील फटका बसला असून भाजीपाल्याचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ...
Jalgaon News: दोन लाखांची लाच घेणाऱ्या बहाळ ता. चाळीसगाव येथील ग्रामपंचायतीचा सरपंच, लिपिक व पंटर अशा तीन जणांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. बहाळ गावातच गुरुवारी दुपारी ही धडक कारवाई करण्यात आली. ...
Reshim Kosh Market : रेशीम (तुती) कोषांना आता सोन्याच्या तुलनेत भाव मिळू लागला आहे. रेशीमच्या दर्जेदार कोषाला ७० हजार रुपये प्रति क्विंटल भाव सध्या आहे, तर सरासरी कोषाला ५२ हजारांपेक्षाही जास्त भाव मिळत आहे. त्यामुळे पाचशेवर लागवड धारकांमध्ये समाधाना ...