श्री समर्थ प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेतर्फे तालुक्यातील टाकळी प्रचा मधील श्रीरामनगरातील महिलांनी या पारंपारिक कार्यक्रमाला वृक्षारोपणाची जोड देत, सुदृढ आरोग्याची काळजी घेऊन बेटी बचाव, बेटी पढावचा संदेश देत वाण म्हणून महिलांनी रोपांचे वाटप केले. ...
शेतकरी आत्महत्या करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत धाव घेत आहे तरी देखील या सरकारला संवेदना नसल्याने सर्वसामान्य जनतेच्या काँग्रेसकडून अपेक्षा वाढल्या असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी जळगावात केले ...
कुटुंबातून लग्नाला परवानगी मिळणार नाही हे गृहीत धरुन धावत्या रेल्वेखाली तरुण-तरुणीने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या दोन्ही मृतदेहाची सोमवारी रात्री उशिरा ओळख पटली. इंद्रदत्त रमेश गोडबोले (वय २२) व रुपाली माणिक पवार (वय २०) दोन्ही रा.मेहरुण तलाव ...