: जिल्हा पोलीस दलात अधिकारी व कर्मचा-यांच्या बदल्या होणार आहेत. मे महिना तसा बदल्यांचाच असतो. जिल्हा पोलीस दलात साडे तीन हजार पोलीस कर्मचारी आहेत. दरवर्षी दहा टक्के बदल्या होतात. त्यात प्रशासकीय तर काहींच्या विनंती बदल्या असतात. अशा बदलीपात्र कर्मचाº ...
- प्रा.डॉ.उषा सावंतअहिराणी भाषिक परिसरात अक्षयतृतीयेला गौराईची पूजा करतात. चैत्र महिन्याच्या चावदसला (चतुर्दशी) खान्देशात ग्रामीण भागात घरोघरी गौर मांडली जाते. सासुरवाशिणी या उत्सवाला माहेरी येतात. अहिराणीत गौराईला गवराई म्हणतात. गौराई पार्वतीचे रूप ...
शरदकुमार बन्सी / आॅनलाइन लोकमतधरणगाव, जि. जळगाव, दि. १८ - धरणाव येथील सावता माळी समाज सुधारणा मंडळ संचलित रामलीला मंडळ गेल्या ८२ वर्षांपासून वाल्मीकी रामायणाचा आध्यात्मिक जागर करीत आहे. मोठा माळी वाड्यातील अल्पशिक्षित शेतकरी व शेतमजूर या रामायणाचे स ...