सुनील पाटीलअपघात कमी होण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना, जनजागृती होत असली तरी अपघातांची संख्या कमी व्हायला तयार नाही. सरकारी आकडेवारीनुसार दर वर्षी पाच लाख अपघात होतात व त्यात दीड ते दोन लाख लोकांचाजीव जातो. त्यात चिंताजनक बाब अशी आहे की, १८ ते ...
आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ९ - प्रसूतीदरम्यान मयत झालेल्या महिलेसह नवजात जुळ््या बालकांना जिल्हा रुग्णालयात हलविल्यानंतर या ठिकाणी नवजात बालकांचे शव तब्बल चार तास उघड्यावरच ठेवण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी जिल्हा रुग्णालयात घडला. महिलेचे शवविच्छेदन झाल ...