घरातील विजेचा प्रवाह सुरळीत सुरु असतांना, अचानक अतिदाबाचा विद्युत पुरवठा वाढुन, झालेल्या शॉर्टसक्रीटमुळे घरातील टिव्ही, फ्रीज जळून गेल्याची घटना स्वातंत्र्य चौकातील परिसरामध्ये १५ आॅगस्ट रोजी दुपारी घडली. ...
नशिराबादजवळ दोन कारच्या समोरासमोर झालेल्या अपघात प्रकरणात चार तरुणांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्यातीलच चालकावर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ विनोद रोहीदास जाधव (वय ४६, रा.इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) यांनी स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्यास ...
नाल्याच्या पुलावरुन तोल गेल्याने हेमंत अरुण वाणी (वय ३५, रा.श्री लक्ष्मी नारायण नगर,मुळ रा.तरसोद) हा तरुण वाहून गेल्याची घटना गुरुवारी दुपारी ३.४५ वाजता अयोध्या नगरातील लक्ष्मी नारायण नगरात घडली. ...
चाळीसगाव, जि. जळगाव : प्रदीर्घ कालखंडानंतर बेलगंगा सह. साखर कारखाना परिसरात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले.गेल्या दहा वषार्पासून कारखान्याला कुलूप होते. सद्यस्थिती कारखाना ट्रायल सिझनसाठी सज्ज होत असून रोलसह गव्हाणी पूजनही झाले आहे. नु ...