एखादा विक्रम करायचा म्हटला तर कल्पना सुचण्यापासून तो अंमलात येईपर्यंतचा मोठा प्रवास असतो. विक्रम एकटी व्यक्ती करीत असो की, सामूहिक रीत्या करावयाचा असो, त्यासाठी नियोजनबध्द, शिस्तबध्द कृतीकार्यक्रम लागतोच. त्यासाठी अनेकांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लागत ...
वरणगाव, जि. जळगाव : भुसावळ तालुक्यातील हतूनर येथे मनिषा योगेश कोळी (२२, रा. हतनूर, ता. भुसावळ) या विवाहितेचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आला.मिळालेल्या माहितीनुसार, काही कारणांवरून वाद झाल्याने मनिषा कोळी या विवाहितेचा तिचा पती योगेश कोळी याने गळा ...
शहरात घरफोड्यांचे सत्र सुरुच असून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. रविवारी शिव कॉलनीत दोन ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पुन्हा चार ठिकाणी घरफोडी झालेली आहे. दोन ठिकाणाहून लाखोचा मुद्देमाल लांबविण्यात आला आहे तर दोन ठिकाण ...