रेल्वे सुरक्षा बलाच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील ऑल इंडीया आरपीएफ अॅथेलेटीक्स चॅम्पियनशीपचे आयोजन जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयममध्ये करण्यात आले आहे. ...
खान्देशातील २५ तालुक्यांपैकी २० तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. १९७२ पेक्षा अधिक दुष्काळ जाणवेल, असा अंदाज आहे. दुष्काळाला सामोरे जाणे व उपाययोजना करण्यासाठी प्रशासनात समन्वय आणि प्रसंगी कठोर भूमिकेची आवश्यकता भासेल. ...
समांतर रस्त्यांच्या प्रश्नावर हे सरकार व सत्तेतील लोकप्रतिनिधी अतिशय असंवेदनशील असून या प्रश्नांवर पुन्हा जनमत जागृत करण्यासाठी दिवाळीनंतर विविध पातळ्यांवर चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविली जाईल ...