परतीच्या पावसाचा कहर त्यात कापसावर लाल्या व मर रोगाचे आक्रमण झाल्याने कपाशी वेळेआधीच लाल पडल्याने झाडावरील पक्व झालेली बोंडे फुटून मोकळी झाली. त्यामुळे डिसेंबर ते जानेवारीपर्यंत चालणारा कापसाचा हंगाम ऑक्टोबर महिन्यातच संपण्याच्या मार्गावर आहे. ...
वडगाव, चिनावल (ता. रावेर) व परिसरातील शेतकऱ्यांचे केळी पीक कापून टाकण्याच्या घटनांनी गंभीर वळण घेतले आहे. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या सतत होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. ...
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीसह पूरपरिस्थितीत जळगाव जिल्ह्यातील ८०९ हेक्टर क्षेत्र खरडून निघाले आहे. या जमिनीसह ३३ टक्क्यांवर हानी झालेल्या २ लाख ६२ हजार ८९८ हेक्टर क्षेत्रापोटी प्रशासनाने ३१४ कोटी ६० लाखांच्या मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाला सा ...
Jalgaon Crime News: केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या रक्षा ऑटो फुएल्स या मुक्ताईनगरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला. यात दोन कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करीत तोडफोड करण्यात आली. जवळपास एक लाख रुपयांची रोकड लं ...
Banana Crop Insurance : विमा संरक्षण कालावधी ३१ जुलै रोजी संपल्यानंतर, १५ सप्टेंबरपर्यंत भरपाईची रक्कम मिळणे अपेक्षित असतानाही, आता या मुदतीला उलटून महिना होत आला असतानाही, कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संभ्रमात ...