भोकरदन - जालना रोडवरील सोयगाव देवी पाटी जवळ काका पेट्रोल पंपासमोर भरधाव येत असलेल्या स्विफ्ट कारने देवीच्या दर्शनावरून परत येत असलेल्या घोडा व बैलाच्या गाडीला ठोस दिल्याने कारचालकासह बैल, घोडा ठार झाले. ...
वीज वितरण कंपनीने जालना शहर व परिसरात गेल्या आठवडाभरापासून दररोज सकाळी आणि सायंकाळी तीन तास असे एकूण सहा तासांचे भारनिमयन सुरू केले आहे. यामुळे सर्वत्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. हे भारनिमयन रद्द करावे, या मागणीसह याचा निषेध करण्यासाठी शहर राष्ट् ...
मतदार पुनरीक्षणच्या कामात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरुन शुक्रवारी ७ बीएलओ,(बुथ लेवल अधिकारी) आणि एका पर्यवेक्षकावर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
गेल्या आठवडाभरापासून जालना शहर व जिल्ह्यात सहा तासाचे भारनियमन सुरू केल्याने ऐन नवरात्र उत्सवात मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघाकडून शुक्रवारी दुपारी येथील वीज वितरण कंपनीच्या कन्हैयानगर भागातील अधीक्षक अभियंत् ...
महावितरण कंपनीने कृषीपंपासह गावात भारनियमन सुरू केल्याने सार्वजनिक पाणीपुरवठा विस्कळीत होण्यासह नवरात्र उत्सवा निमीत्त आयोजित कार्यक्रमाच्या उत्सवावर विरजण पडले आहे. तातडीने भारनियमन बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी सहाय्यक अभियंता यांना निवेदनाव्दारे ...
दुष्काळाचा सामना करण्यासाठी विद्यमान शासन समर्थ असून, चारा पाणी व दुष्काळी कामे पडू देणार नसल्याची ग्वाही पालक मंत्री बबनराव लोणीकर यांनी आयोजित टंचाई बैठकीत दिली. ...
जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली असून, शेतकरी अडचणीत सापडले आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पालकमंत्री बबनराव लोणीकर व जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना देण्य ...
शेतक -यांशिवाय देश आणि राज्य चालू शकत नाही, केवळ खोटी आश्वासने व पोकळ घोषणा करणा-या या सरकारला आता शेतकरीच खाली खेचेल असा विश्वास काँग्रेसचे प्रवक्ते आ. भाई जगताप यांनी शेतकºयांच्या विराट मोर्चाला संबोधित करतांना व्यक्त केला. ...