मनरेगा योजनेच्या माध्यमातून घनसावंगी तालुक्यातील कंडारी ग्रामपंचयातअंतर्गत ३५० मजुरांच्या हाताळा दुष्काळातही कामे मिळाली आहेत. यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. ...
जालना येथील उद्योगांना पाण्याची तीव्र टंचाई जाणत असून, आज सर्वात जास्त पाणी हे येथील स्टील उद्योगांना लागते. मात्र पुरसे पाणी मिळत नसल्याने अनेक उद्योजकांवर विकतचे टँकर घेऊन उद्योग चालवण्याची वेळ आली आहे. ...
परतूर तालुक्यातील कोकाटे हातगाव शिवारात रानडुकरांनी हैदोस घातला आहे. गुरूवारी रात्री नारायण गुलाब ढवळे यांच्या शेतातील एक हेक्टरवरील केळी रान डुकरांनी जमीनदोस्त केली. ...
नळाचे पाणी भरतांना विजेचा धक्का लागून चंदनझिरा येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी प्रदीप मुरलीधर काजळे (३८) यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. ...