र्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बाजार समिती संदर्भात ई-नाम प्रणालीचा उल्लेख करुन खळबळ उडून दिली आहे. ही प्रणाली अंमलात आणणाऱ्या बाजार समित्या बरखास्त का ? करण्यात येऊ नये असे सांगून व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. ...
अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील एका शेतातील जनावरांच्या गोठ्यास मंगळवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत गोठ्यातील जवळपास एक लाख रूपये किंमतीचे साहित्य जळून खाक झाले. ...
येथील तहसील कार्यालयाच्या दोन जुन्या इमारतीच्या मागील बाजूच्या खोल्यांना मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीत दोन खोल्यातील जुने जीर्ण झालेले आणि निरोपयोगी रेकोर्ड जळून खाक झाले. ...