Vihir Recharge : मंगरूळपीर तालुक्यातील चांभई येथील प्रगतशील शेतकरी प्रीतम भगत यांनी जलपुनर्भरणाचा (water recharge) प्रभावी वापर करून सिंचनासाठी उद्भवणाऱ्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढला आहे. ...
Tapi Water Recharge : दरवर्षी भूजल पातळी एक मीटरने खालावत असलेल्या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील नेपानगर, बुऱ्हाणपूर, रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यांमध्ये भूजल पातळी वाढवण्यासह ३ लाख ५७ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. (Tapi Water Rec ...
Manjara Dam : उन्हाची तीव्रता वाढली असून, मांजरा धरणातील (Manjara Dam) पाणी झपाट्याने कमी होत आहे. दरम्यान, डाव्या आणि उजव्या कालव्यातून उन्हाळी पिकांची (summer crops) एक पाळी करण्यात आली. ...
Tembhu Mhaisal Yojana Water सांगोला तालुक्याच्या शेतीच्या पाण्यासाठी तारणहार ठरलेल्या टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व म्हैसाळ योजनेतून लाभ क्षेत्रात सध्या आवर्तन सुरू आहे. ...