Marathwada Water Issue: जल व सिंचन आयोगाच्या मापदंडानुसार, मराठवाड्यात २६० टीएमसी पाण्याची तूट आहे. ती भरून काढण्यासाठी इतर विभागातून पाणी स्थलांतरित केल्याशिवाय मराठवाड्यात सिंचन वाढणार नाही. वाचा सविस्तर (Marathwada Water Issue) ...
Nilwande Dam निळवंडे लाभक्षेत्रासाठी रविवारी सकाळी अकरा वाजता धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यात आले. सोडण्यात आलेले हे उन्हाळी आवर्तन एक महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू राहणार आहे. ...
Ujani Dam Water Level राज्यातील सर्वाधिक मृत साठ्यात असलेले उजनी धरणाची दि. १८ रोजी सकाळी ६ वाजता उपयुक्त पाणीपातळी संपली आहे. धरणात ६३ टीएमसी मृत साठा शिल्लक राहिला आहे. ...
कुरनूर धरण कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी बुधवारी कुरनूर धरणातून यावर्षी दुसऱ्यांदा पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...
Irrigation : वाढत्या उन्हाच्या झळा आणि दिवसेंदिवस गडद होत चाललेली पाणीटंचाई यावर मात करण्यासाठी सफियाबाद येथील ग्रामस्थांनी 'जलयुक्त शिवार' अभियानांतर्गत एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एकत्र येत श्रमदानाची कास धरली आहे. ...