Nimna Dudhana Prakalpa : परतूर तालुक्यासह आसपासच्या भागात जोरदार पावसामुळे निम्न दुधना प्रकल्पात तब्बल ४८.६६% जिवंत पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा साठ्यात मोठी वाढ झाली असून, पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. नाग ...
Radhanagari Dam गेल्या चार दिवसांत राधानगरी धरण क्षेत्रात २५० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत धरण क्षेत्रात यंदा जून ते आज अखेर १,००० मि. मी. पाऊस जास्त झाला आहे. ...
Jayakwadi Dam Update : पैठण येथील जायकवाडी धरणात ७७ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्यानंतर बुधवारी दोन्ही कालव्यांतून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आलं. जलसंपदा मंत्र्यांच्या आदेशानंतर ही पाणी पाळी सुरू करण्यात आली असून ती ९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. (Jaya ...
Yeldari Dam : हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या आशा येलदरी प्रकल्पाच्या गाळात अडकल्या आहेत. धरण असूनही पाण्याचा अपुरा साठा, वाढत चाललेला गाळ आणि मागील दशकभरात अवघ्या तीन वेळाच धरण भरल्याने शेतकऱ्यांना डावा कालवा व उपसा जलसिंचन योजनेसारख्या ...
Jayakwadi Dam Update : नाशिकच्या मुसळधार पावसामुळे गोदावरी दुथडी भरून वाहू लागली असून जायकवाडी धरणाला मोठा दिलासा मिळाला आहे. अवघ्या आठ दिवसांत धरणातील साठा ६० टक्क्यांच्या घरात पोहोचला आहे. यामुळे मराठवाड्यासह परिसरातील पिण्याचे आणि सिंचनाचे संकट दू ...
Mula Dharan Panisatha दक्षिण आहिल्यानगर जिल्ह्याचे जलसंजीवनी असलेले मुळा धरण ४८ टक्के भरले आहे. धरणात आतापर्यंत ३ हजार ४१२ दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले आहे. ...
Tembhu Yojana सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील नऊ तालुक्यांचा दुष्काळाचा कलंक पुसून टाकणाऱ्या टेंभू योजनेच्या विस्तारित सहाव्या टप्प्याला गतवर्षी सुरुवात झाली. ...
NREGA Sincana Vihira : शेतकऱ्यांसाठी यावर्षीचा पावसाळा एक दिलासा घेऊन आला आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सिंचन विहिरींमध्ये जून महिन्यातच भरपूर पाणी साठले असून, अनेक विहिरींमधून पाणी ओसंडून वाहताना दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी ...