पावसाळा ओसरताच ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या नजरेत एकच प्रश्न होता 'आवर्तन कधी सुरू होणार?' या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. ...
upsa jal sinchan anudan शासनाच्या खर्चाने ज्या लहान मोठ्या पाटबंधारे योजना हाती घेण्यात येतात त्या योजनांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना कोणत्याही खर्चाविना पाण्याची सोय उपलब्ध होते. ...
गेल्या काही वर्षांत प्रकल्पातील प्रत्यक्ष पाणी वापर आणि मूळ प्रकल्पीय तरतुदीत मोठी तफावत आढळून आली आहे. कालवा व्यवस्थेतील बदल, पाण्याची बचत आणि वहनक्षमता वाढल्याने अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले आहे. ...
Micro Irrigation Scheme : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत 'प्रति थेंब अधिक पीक' या सूक्ष्म सिंचन योजनेतून अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांना तब्बल ९० टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळणार आहे. महाडीबीटीवर ऑनलाइन अर्ज करून हा लाभ घेता येणार असून, प ...
Koyna Dam सिंचनाच्या आणि पिण्याच्या पाणी योजनाही अवलंबून आहेत. त्यामुळे दरवर्षी कोयना धरण भरते की नाही याकडे साताऱ्यासह सांगली आणि सोलापूर जिल्ह्याचेही लक्ष असते. ...
Marathwada Dam Water Level : यंदाच्या विक्रमी पावसाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे नुकसान प्रचंड झाले आहे. खरीप हंगाम पूर्णपणे हातचा गेला, पिकांचे नुकसान झाले, आणि जमिनी अजूनही ओलसर आहेत. तरीही हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतील सव्वाशे प्रकल्प तुडू ...
Jaltara Project : भूजल पुनर्भरणासाठी शेतकऱ्यांनी घाम गाळून 'जलतारा'चे हजारो शोषखड्डे तयार केले. मात्र, पाच महिने उलटूनही सरकारकडून मिळणारे अनुदान मिळाले नाही. परिणामी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढली आहे. (Jaltara Project) ...