अवघ्या दोन दिवसांत कसोटीचा निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा खेळपट्टीचा ( Pitch) मुद्दा चर्चिला जात आहे. भारताचे माजी खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) आणि इरफान पठाण ( Irfan Pathan) यांनीही या सामन्यानंतर खेळपट्टीवर शंका उपस्थित केली आहे. ...
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियात आज बीसीसीआयनं बदल जाहीर केले. विराट कोहलीनं अनुष्काच्या बाळंतपणासाठी पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परणार असल्याचे बीसीसीआयला कळवले होते. कर्णधार विराटची ही विनंती बीसीसीआयनं मान्य केली ...