मुंबई बंदरातून विदेशात केळीची निर्यात केली जाते. त्या निर्यातीच्या जहाजाला पाच ते सहा दिवस विलंब लागत असल्याने करमाळा तालुक्यातील निर्यातक्षम केळीचा उठाव कमी झाला. ...
शेतीत काय पिकतंय, त्यापेक्षा बाजारात काय विकतंय, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शेतीत नवनवीन प्रयोग करणारे वांगी (ता. कडेगाव) येथील प्रयोगशील शेतकरी रत्नराज जाधव आणि रत्नदीप जाधव यांनी दोन एकर ३० गुंठे क्षेत्रात सुपारी व नारळाची बाग केली आहे. ...
जगात भारत हा कांदा निर्यातीत क्रमांक-१ तर उत्पादनात क्रमांक-२ वर आहे. देशात कांद्याचे उत्पादन अतिरिक्त असताना निर्यातबंदी लावल्याने भारतातून राेज किमान ६० कंटेनर म्हणजे १,८०० टन कांद्याची तस्करी केली जात आहे. ...
दिनांक ०२ फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिन. पर्यावरणासाठी, त्याच्या संतुलनासाठी पाणथळ जागांचे महत्त्व मोठे आहे. पाणथळ प्रदेशांचे संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासन अनेक पावले उचलत आहेत. त्यामुळे या जागांचे पर्यावरणीय स्वरूप जतन केल ...