शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासोबतच रावेर-यावल तालुक्यातील तरुण शेतकºयांच्या प्रयोगशिलतेला वाव व विद्यापीठातील संशोधन शेतकºयांच्या बांधापर्र्यंत पोहोचवण्याचा अर्थात 'लॅब टू लॅड' प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा प्राप्त असले ...
नव साहित्यीकांनी त्यांच्या लिखानाचा दर्जा वाढविण्यासाठी वाचन व चिंतनावर भर दिला पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यीक तथा बालभारतीचे माजी अध्यक्ष ना.चं. कांबळे यांनी व्यक्त केले. ...
पूर्वीचे संथ आयुष्य मागे पडून सर्वच क्षेत्रात आणि आयुष्याच्या सर्वच टप्प्यावर स्पर्धा वाढली आहे. त्यात टिकण्यासाठी सुरू असलेली ही आयुष्याची शर्यत नकळतपणे ताणतणाव वाढवत आहे. त्याच्या जोडीने येणारे आजार, चिडचिडेपणा, राग, अनामिक, भीती यासारख्या प्रकारां ...