कोपरगाव तालुक्यातील जे मोठे रस्ते आहेत. त्या सर्व रस्त्यांचे प्रश्न तीन वर्षात मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न आहे. मोठ्या प्रकल्पांतून या रस्त्यांची कामे केली जातील तसेच जे अंतर्गत रस्ते आहेत त्यासाठीही विविध योजनांतून निधी आणला जाईल. कोपरगावचा पाणी प ...
नगरच्या बहुचर्चित उड्डाणपुलाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आला आहे. लष्कराने काम सुरु करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले असून संरक्षण विभागाच्या सचिवांची स्वाक्षरी झाल्यानंतर या पुलाचा मार्ग मोकळा होईल, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांग ...
नगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या जिल्हा रुग्णालय हे कोरोना हॉस्पिटल घोषित करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात लवकरच कोरोनाचे चाचणी केंद्र सुरु होणार असून, तेथील कोरोना टेस्ट लॅबचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह ...
योगा, प्राणायम करणे गरजेचे असून ही जीवनशैली बनली पाहिजे, असे मत जिल्हा क्रीडा अधिकारी तथा नोडल अधिकारी शेखर पाटील यांनी 'लोकमत'शी बोलतांना व्यक्त केले. ...