कुठल्याही निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय होतात. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. परंतु निवडणूक संपली की हे सर्व राजकीय मतभेद आपण विसरणे गरजेचे असते. आता निवडणूक संपली आहे. तेव्हा केवळ भाजपच नव्हे तर विविध ...
यंदाच्या दुष्काळात राज्य होरपळून निघत असले तरी राज्य सरकार दुष्काळग्रस्तांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. १९७२ च्या तुलनेत यावर्षीच्या दुष्काळात पाणी प्रश्न भयावह आहे. आॅक्टोबरपासूनच शासन स्तरावर दुष्काळाला तोंड देण्यासाठी उपाय योजना आखण्यास सुरुवात केली ...
विदर्भ इन्फोटेक कंपनीचे मुख्य प्रवर्तक प्रशांत उगेमुगे यांनी जेसीआय नागपूर मेडिकोच्या यशाची गाथा या कार्यक्रमामध्ये उपस्थितांसोबत आपले अनुभव वाटून जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणावाट दाखविली. उगेमुगे हे शहरातील यशस्वी व्यावसायिक आहेत. त्यांच्या जीवन ...
अकोला : आधुनिक जगात झपाट्याने वाढलेले औद्योगिकीकरण, वाहनांची प्रचंड संख्या व कार्बन उत्सर्जनामुळे वातावरणातील प्रदूषण प्रचंड वाढल्याने त्याचा विपरीत ... ...
अनाथांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी समाजात परिवर्तन होेणे गरजेचे आहे. त्यामुळेच समाजाला नवी दिशा मिळू शकते, असे मत आत्मसन्मान फाउंडेशनचे संयोजक विजय पाटील यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केले. ...