सर्वोच्च न्यायालय आणि प्रसारमाध्यमे यांच्या अधिकारांवर मर्यादा आणून राज्यघटनेत 42 व्या सुधारणेद्वारे ‘सेक्युलर’ आणि ‘सोशलिस्ट’ हे शब्द घालणे, हेच असंवैधानिक आहे. ...
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात झालेल्या लोकसभेच्या सर्वच निवडणुकांत कोणता ना कोणता मुद्दा प्रभावी राहिला. अर्थात, त्याला पार्श्वभूमी ठरली ती दोन निवडणुकांमधील सरकारच्या कामगिरीची. मात्र, निवडणुकांत मुद्दे वेगवेगळे असले तरी जवळपास सर्वच निवडणुका व्यक्त ...