माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. या आणीबाणीचा विरोध करण्यासाठी अनेक लोकांनी तुरुंगवास भोगला होता. त्याकाळी तुरुंगवास भोगलेल्या लोकांना भाजप सरकारने पेन्शन लागू केली आहे. ...
सर्वोच्च न्यायालय आणि प्रसारमाध्यमे यांच्या अधिकारांवर मर्यादा आणून राज्यघटनेत 42 व्या सुधारणेद्वारे ‘सेक्युलर’ आणि ‘सोशलिस्ट’ हे शब्द घालणे, हेच असंवैधानिक आहे. ...