काँग्रेसपासून बाजुला गेलेले संजय निरुपम यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेवर पश्चातापाची वेळ येईल, असं निरुपम यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Government News: शिवसेनेची स्थापना 1966 मध्ये झाली होती. मात्र, या 53 वर्षांच्या काळात पाच असे मोठे प्रसंग आले की दोन्ही पक्षांनी एकमेकांना मदत केली होती. ...