भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Ahmednagar: श्रीरामपूर शहरातून जाणाऱ्या दौंड मनमाड रेल्वे मार्गालगतच्या रहिवाशांना रेल्वे प्रशासनाने जागा खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. प्रशासनाने कारवाई मागे घ्यावी अन्यथा रेलरोकोचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. ...