भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Insurance: दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही अपघात झाल्यास रेल्वेकडून प्रवास विम्याच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते हे माहित नसते. मृत्यू झाल्यास भरपाई दिली जातेच जखमी झाल्यासही ही मदत दिली जात असते. ...
Indian Railway News:मुंबईहून कसारा दिशेकडे जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना अटगाव स्थानकाजवळ शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली, त्या घटनेमुळे कसारा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आधीच उकाडा असह्य झाल ...
भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. 100 किमी लांबीचा पूल झाला असून, पुढील 250 किमीसाठी खांब उभारण्यात आले आहेत. ...