भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वेस्थानकावरील सुविधेत वाढ करून ‘व्हील चेअर लिफ्ट’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना कार टू कोच सुविधा नि:शुल्क उपलब्ध होणार आहे. ...
स्वच्छ भारत स्वच्छ रेल्वे उपक्रमांतर्गत रेल्वेच्या सर्व बोगींमध्ये बायोटॉयलेट बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. यानुसार सद्य:स्थितीत ३५ हजार बोगींमध्ये बायोटॉयलेट कार्यान्वित केल्याची माहिती रेल्वे बोर्डाने दिली. स्वच्छ रेल्वे अंतर्गत एकूण ५ ...
पहिल्या टप्प्यामध्ये २१ मार्चपासून बंगळुरू-नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये पथदर्शी प्रकल्प म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात एकूण देशभरातील २६ गाड्यांमध्ये १०० पीओएस मशिन देण्याची योजना आहे. ...
अनेकदा रेल्वेने महिला एकट्या प्रवास करतात. प्रवासात त्यांना सुरक्षा मिळावी यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने ‘रेल्वे वीरांगणा’ नावाचा व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला आहे. ...
भारत सरकारच्या माध्यमातून व रेल्वे मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातून एकूण सहा रेल्वेस्थानकाचा पुर्नविकास करुन तेथे जागतिक दर्जाचे प्रवासी केंद्र उभारण्याकरिता मंजुरी दिली आहे. ...
रेल्वे आणि मेल-एक्स्प्रेसचे वाढते अपघात रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयातर्फे आॅनलाइन पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आॅस्ट्रेलियन ‘आॅनलाइन मॉनिटरिंग रोलिंग स्टॉक’ (ओएमआरएस) या तंत्रज्ञानाच्या मदतीने ही पाहणी होणार आहे. ...
भारतीय रेल्वेच्यावतीने देशभरातील ६०० रेल्वेस्थानकाच्या मुख्य भागात स्थानिक संस्कृती, इतिहासाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नागपुरातील रेल्वेस्थानकावर संत्र्याची प्रतिकृती लावण्यात येणार आहे. ...