भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
देशात ३० टक्के रेल्वेगाड्या वेळेवर निघत नसल्याची व वेळेत पोहोचत नसल्याची दखल घेत, रेल्वे बोर्डाने वेळापत्रकात शिस्त आणण्याचे ठरवले आहे. सन २०१७-२०१८ मध्ये गाड्या मूळ ठिकाणाहून शेवटच्या स्टेशनवर पोहोचण्याचा अनुभव तर फारच वाईट होता. ...
अनेक आश्चर्यांनी भरलेल्या आपल्या देशात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. आतातर अख्खी रेल्वेच अर्ध्या वाटेवरून बेपत्ता झाल्याची आश्चर्यकारक आणि तेवढीच धक्कादायक घटना घडली आहे. ...
पश्चिम रेल्वेप्रमाणेच मध्य रेल्वेवरील कर्जत, कसारा आणि आसनगाव लोकलचे दरवाजे अडविणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे. ...
पुणे-नाशिक या नवीन रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमआरआयडीसी) या कंपनीची निर्मिती करण्यात आली असून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मान्यतेसाठी नीती आयोगाकडे गेला आहे. ...
भारतीय रेल्वेसमोर अनेक समस्या असताना बुलेट ट्रेनसारखे आवश्यक आहेत का असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. मात्र सुरक्षा आणि सुविधेच्या दृष्टीने बुलेट ट्रेन फायदेशीर आहे. बुलेट ट्रेनसोबत नवे तंत्रज्ञान आल्यावर विचार बदलेल आणि एकदा सुरुवात झाली की, बुलेट ट् ...
देशातील रेल्वे मार्गांचे १०० टक्के विद्युतीकरण करण्याच्या रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रेक लावला आहे. पंतप्रधान कार्यालयात रेल्वे मंत्रालयाच्या कामाचा आढावा घेण्यात आला, तेव्हा मोदी यांनी सध्याचे जाळे मोडीत क ...