भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
देशातील सर्वाधिक घाणेरड्या रेल्वे स्थानकांच्या यादीत कल्याण स्थानकाचा तिसरा क्रमांक लागला आहे. राज्यासह केंद्र सरकारने हागणदारी मुक्त ग्राम,शहर असा संकल्प सोडलेला असतांना कल्याण स्थानक मात्र त्यास अपवाद असल्याचे फलाट क्रमांक ४ ते ६ या ठिकाणी गेल्यावर ...
अहिंसेचे पूजारी असलेले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी रेल्वेमध्ये प्रवास करताना आता तुम्हाला शाकाहारी जेवणावरच समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत. ...
रेल्वे डब्यात प्रवासादरम्यान विकल्या जाणाऱ्या खाद्य-पेयांवर यापुढे १८ टक्के जीएसटी (वस्तू व सेवा कर) लावला जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्लीच्या अॅथॉरिटी फॉर अॅडव्हान्स रुलिंग यांनी घेतला आहे. आतापर्यंत या खाद्य-पेयांवर सवलतीच्या दरात ५ टक्के जी ...
रेल्वेच्या आॅनलाइन तिकीट आरक्षणामधील गैरप्रकारांना आळा घालून एजंटांना चाप लावण्यासाठी आता वापरकर्त्याला आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे दाखल झाला असून त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे. ...
भारतीय रेल्वेतून दरमाह सुमारे १० कोटी टन माल (वस्तू) ने-आण करतात. तरी रेल्वेतून जो माल (वस्तू) पार्सल केला जातो, ते पार्सल सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कॅन व तपासण्याची कोणतीही व्यवस्था प्रशासनाने केली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
रेल्वे प्रवाशांना उत्तम दर्जाचे व स्वच्छता पाळून बनवलेले खाद्यपदार्थ मिळतात की नाही, हे पाहण्यास रेल्वेच्या १६ भटारखान्यांत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. खाद्यपदार्थ बनविण्याच्या प्रक्रियेत कमतरता आढळल्यास सीसीटीव्हीला जोडलेले आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ...
मे महिन्याच्या मध्यावधीनंतर फिरायला जाणा-या प्रवाशांची घरी परतण्याची तयारी सुरू होते. यामुळे या काळातील संभाव्य गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने मुंबई-नागपूर मार्गावर १४ विशेष फेºया चालविण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) य ...