लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
रेल्वे स्थानक आणि त्याभोवताल खुल्या जागांवरील वाढत्या अतिक्रमणावर १ एप्रिल २०१९ पासून सॅटेलाइटने ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. त्याअनुषंगाने रेल्वेने इस्रोसोबत करार केला आहे. ...
मध्य रेल्वेने मंबुई, पुण्याहून गोरखपुर व मंडुआडीहपर्यंत १०० साप्ताहिक विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना विशेष शुल्क आकारले जाणार आहे. .. ...
काही दिवसांपुर्वी मुंबईत पादचारी पुल कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. तर सप्टेंबर २०१७ मध्ये एलफिन्सट्न पुलावर मोठी चेंगराचेंगरी होऊन २३ जणांना आपला जीव गमवावा लागला. ...
सुमारे १५ ते १६ मीटरच्या रुळादरम्यान काही ठिकाणी घर्षणामुळे लोखंड वितळून गेले. त्यामुळे रुळाला बाक (कर्व्ह) तयार झाला. ही बाब चालकाच्या निदर्शनास आली. ...
कल्याण-मुरबाड रेल्वेची घोषणा निवडणुकीच्या तोंडावर केली जाते. त्यावर मते मिळवून राजकीय पक्ष आश्वासन विसरून जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी ही रेल्वेसेवा व्हावी, असे वाटत असेल तर कागदावरील हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ कल्याण-मुरबाड ...
वर्ष १९३८... तेव्हा पुण्यातून काही वर्षांपासून रेल्वे धावत होती... प्रवाशांची संख्या शेकड्यामध्ये असेल... त्यावेळी ‘मी’ उभा राहिलो. थेट इंग्लंडमधून ‘ट्रस’ म्हणजे त्रिकोणीय रचना असलेला सांगाड्यासाठी लोखंड आणण्यात आले होते. ...