भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे गर्दी होऊन चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. दिवाळी आणि छट पूजेमुळे गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गर्दी कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ...
Stampede At Bandra Terminus: मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे आज पहाटे प्रवाशांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली असून, त्यात ९ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आहे. ...
Indian Railways : भारतीय रेल्वेच्या एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुरविलेले ब्लँकेट भारतीय रेल्वे किती वेळा धुते याची माहिती एका आरटीआयच्या उत्तरातून समोर आली आहे. ...