भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
केडब्ल्यूव्ही एसईआय दरम्यान पूल (क्र.३८९/०२) कुडूवाडी-सेंद्री दरम्यानची जवळील पाण्याची पातळी धोकादायक पातळीपेक्षा जास्त झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आली आहे. ...
Vande Bharat Express News: या मार्गांवर वंदे भारत ट्रेनकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. २ दिवसांत २०० प्रवाशांनीही या ट्रेनने प्रवास केला नाही. ...
Water Bottle Price After GST: भारतीय रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा देत 'रेल नीर' पाण्याच्या बाटलीची किंमत कमी केली आहे. जीएसटी कपातीमुळे नवे दर काय आहेत आणि ते कधीपासून लागू होतील, याबद्दल सविस्तर वाचा. ...