Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. जवळपास तीन ते चार दिवस चाललेल्या या संघर्षादरम्यान, भारताच्या सैन्यदलांचं श्रेष्ठत्व अधोरेखित झालं होतं. आता ...
India Pakistan Conflict: ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला संघर्ष युद्धविरामानंतर थांबला आहे. त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानमध्ये सुमारे तीन दिवस चाललेल्या संघर्षादरम्यानची एक एक कहाणी समोर येत आहे. ...
“पाकिस्तानमधील दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. आम्ही कधीही त्यांच्या नागरिकांना लक्ष्य केले नाही. मात्र, पाकिस्तानने केवळ भारतातील नागरी भागांनाच लक्ष्य केले नाही, तर मंदिरे, गुरुद् ...
पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत २८ मे २०२५ रोजी रशियाकडून 'तमाल' ही गुप्त युद्धनौका खरेदी करणार आहे. यंतर शिपयार्डमध्ये बांधलेल्या या तलवार-श्रेणीच्या फ्रिगेटमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आहेत. ...
अमेरिकेने भारताला सागरी देखरेख तंत्रज्ञान आणि उपकरणे विकण्याच्या कराराला मान्यता दिली आहे. हा करार इंडो-पॅसिफिक मेरीटाईम डोमेन अवेअरनेस (IPMDA) कार्यक्रमांतर्गत करण्यात आला आहे. ...
Pahalgam Terror Attack: २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगामध्ये येथे झालेल्या दहशतवादी हल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या २६ जणांमध्ये भारतीय नौदलातील अधिकारी विनय नरवाल यांचाही समावेश होता. ...