ही टोळी एकामागे पाच ते दहा लाख रुपये उकळत होती. ब्रह्म ज्योती याच्या टोळीने मुंबई आणि चेन्नई येथून आठजणांना टुरिस्ट व्हिसावर दक्षिण कोरियाला पाठविले. ...
नौदलाने म्हटले आहे की, ‘‘आयएनएस सुमेधाने शुक्रवारी पहाटे FV 'अल कंबर'ला रोखले आणि नंतर आयएनएस त्रिशूलही या मोहिमेत सहभागी झाले.’’ घटनेवेळी मासे मारी करणारे जहाज सोकोट्रापासून जवळपास 90 समुद्राती मैल (एनएम) नैऋत्येला होते. यावर सशस्त्र चाचे होते." ...