गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आत्मनिर्भर भारत होण्यासाठी स्वदेशीचा नारा दिला आहे. देशातील नागरिकांना स्वदेशी म्हणजे देशात बनणाऱ्या वस्तूंचाच सर्वाधिक वापर करावा ...
पाकिस्तानला भीती वाटत आहे, की भारत कश्मिरातील दहशतवाद्यांची कंबर तोडण्याबरोबरच, पाकिस्तानातील त्यांचे प्रमुख आणि त्यांची दहशतवादी केंद्रे नष्ट करण्यासाठी एखादे ऑपरेशन करू शकतो. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या सीमेत घुसून सर्जिकल स्ट्राइक के ...
गणित शिक्षक असलेला रियाज काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचा नवा चेहरा बनत चालला होता. त्यामुळे त्याला संपविण्याचे आव्हान सुरक्षा दलापुढे होते. गेल्या सहा महिन्यांपासून दल त्याच्या मागावर होते. ...
पुलवामा येथील चकमकीत भारतीय लष्कराने हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर रियाझ नायकू याचा खात्मा केला आहे. नायकू हा हिज्बुल मुजाहिद्दीनच्या जम्मू काश्मीरमधील टॉप कमांडरपैकी एक होता. ...