पाकिस्तानी सैन्याने जम्मू, सांबा आणि पूंछ जिल्ह्यात भारतीय सीमांवरील चौक्या, तसेच नागरी वस्त्यांवर रात्रभर गोळीबार केला. यात बीएसएफचे दोन जवान आणि पाच गावकरी जखमी झाले. ...
पंतप्रधान कार्यालयाने संरक्षण मंत्रालयाला पर्यटकांकडून किंवा भाविकांकडून केला जाणारा पर्वतीय परिसरातील कच-याची योग्य विल्हेवाट लावण्यास सांगितलं आहे. भारतीय लष्कराने कचरा उचलण्याचं काम करावं यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
संयुक्त राष्ट्रांत (UN) वारंवार काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणा-या पाकिस्तानला भारताने चोख उत्तर दिलं आहे. राइट टू रिप्लाय अंतर्गत देण्यात आलेल्या उत्तरात भारताने पाकिस्तानचा 'टेररिस्तान' असा उल्लेख केला आहे. ...
भारतीय लष्कराने गेल्या काही महिन्यांमध्ये धडक कारवाया करून काश्मिरमधील दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे. लष्कराच्या या कारवाईमुळे धाबे दणाणलेल्या दहशतवाद्यांनी आता स्थानिका काश्मिरी नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. ...
अहमदनगरमध्ये दुख:द घटना घडली आहे. कर्तव्य बजावत असलेल्या जवानाच्या अंत्यसंस्काराला आलेल्या लोकांच्या अंगावर भींत कोसळल्यामुळे 9 महिला जखमी झाल्या आहेत. यामधील चौघींची प्रकृती गंभीर आहे. ...
काश्मीर खो-यातील दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी एक मास्टर प्लान तयार केला आहे. या मास्टर प्लानची अंमलबजावणी करत दहशतवाद्यांचा शोध घेत त्यांना ठार केलं जात आहे ...
जम्मू काश्मीरमधील आरएस पुरा सेक्टरमधील अरनिया परिसरात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ...