भारत आणि पाकिस्तान यांचे नाते सख्खे शेजारी आणि पक्के वैरी असेच. त्यात सीमेपलीकडून होणाऱ्या कारवाया आणि दहशतवादामुळे दोन्ही देशांच्या लष्करांचे संबंधही नेहमी ताणलेलेच असतात. अशा परिस्थितीत... ...
भारताला शस्त्रांच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी पारंपरिक शस्त्रास्त्रांच्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीबरोबर आधुनिक शस्त्रांस्त्रांची निर्मिती एआरडीए तर्फे करण्यात आली आहे. ...
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात भारतीय लष्कर आणि एसओजी यांनी संयुक्तरित्या दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरु केले आहे. लष्कराने अनंतनागमधील कोकरनाग परिसरात असणा-या दोन-तीन दहशतवाद्यांना घेराव घातला आहे. ...
श्रीनगर : एकीकडे काश्मीरप्रश्नावर अखंड चर्चा हवी असल्याचे पाकिस्तानकडून सांगितले जात असतानाच आज घुसखोरीचा प्रयत्न फसल्याने पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोठ्या प ...