Army Chief Narwane News : दोनही देशात सुमारे १,८०० किलोमीटर लांबीची सीमा असून, त्याचे व्यवस्थापन, सहकार्य यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर व्यापक चर्चा करणार आहेत. ...
लॉकडाऊन म्हणजेच जून महिन्यापासून भारत आणि चीनमधील संबंध ताणले असून गलवान घाटीत भारत आणि चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. त्यामध्ये, देशाच्या 20 जवानांना वीरमरण आले. ...
india china faceoff : भारत आणि चीनमध्ये मोठा तणाव आहे. यामुळे ही घटना चुकून घडणे तसे अशक्य आहे. प्रोटोकॉलनुसार अजानतेपणी सीमा पार केल्यास शत्रू राष्ट्राच्या सैनिकांना परत त्यांच्या देशाकडे सोपविले जाते. ...
Govt School Teacher Jobs 2020: कोणत्या विषयासाठी किती जागांवर भरती केली जाणार आहे, याची संख्या शाळांद्वारे जाहीर केली जाणार आहे. AWES च्या सध्याच्या आकडेवारीनुसार गेल्या दोन वर्षांपासून 2315 आणि 2169 म्हणजे 4484 एवढ्या जागा रिकाम्या आहेत. तर भरतीचा ह ...
first blasting of ZojilaTunnel Project : जोजिला खिंडीतून जाणारा हा रस्ता जगातील सर्वात खतरनाक रस्त्यांपैकी एक मानला जातो. या दुर्गम रस्त्यावर वाहने चालविणे खूप जिकिरीचे आहे. हा बोगदा तयार झाला की लेह लडाख, कारगिल द्रास आणि सियाचिन वर्षभर देशासोबत जोड ...