भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
डीआरडीओने सुखोई लढाऊ विमानातून लांब पल्ल्याच्या ग्लाईड बॉम्ब गौरवची अखेरची चाचणी पार पाडली. येत्या काही काळात हा बॉम्ब भारतीय हवाई दलाची ताकद वाढविणार आहे. ...
जामनगर हवाई दलाच्या तळाजवळ बुधवारी रात्री झालेल्या विमान अपघातात सिद्धार्थ यादव यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ यादवचे नुकतेच लग्न झाले होते आणि या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याचे लग्न होणार होते. ...
Uttar Pradesh Murder News: हवाई दलाच्या सिव्हिल इंजिनियरची भल्या पहाटे गोळ्या निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे घडली आहे. एस. एन. मिश्रा असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून, अज्ञात हल्लेखोराने राहत्या घरी त्यांच्याव ...
थोड्याच दिवसांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी भारताचा आतापर्यंतचा सर्वात विश्वासू संरक्षण साथीदार राहिलेल्या रशियासोबत मोठी डील होण्याची शक्यता आहे. ...