2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. Read More
तीन कसोटी सामन्यांची मालिका भारताने 0-2 अशी गमावली आहे. प्रतिष्ठा वाचवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला आहे. विराटनं अंतिम 11 मध्ये दोन बदल केले आहेत. ...
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तिस-या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सलग दोन पराभवांमुळे भारताने आधीच कसोटी मालिका गमावली आहे. ...
पराभवामुळे हैराण झालेला भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या तिस-या कसोटी सामन्यात यापूर्वी संघ निवडण्यात झालेल्या चुकांपासून बोध घेत क्लीन स्वीप टाळण्याच्या उद्देशाने उतरणार आहे. ...
मालिकेचा निकाल पूर्वीच निश्चित झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुधवारपासून खेळल्या जाणा-या तिस-या व अखेरच्या कसोटीपूर्वी सर्वसाधारण भावना आहेत, पण अद्याप बराच खेळ शिल्लक असल्याचे मला वाटते. खेळपट्टीबाबत फार चर्वितचर्वण सुरू आहे. ...
दक्षिण आफ्रिका दौ-यातील भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीची समीक्षा करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) संचालन करत असलेली प्रशासकीय समितीने (सीओए) घेतला आहे. ...
भारत आणि द. आफ्रिका वाँडरर्सवर तिस-या तसेच निर्णायक कसोटीसाठी सज्ज झाले आहेत. द. आफ्रिका मालिकेत वरचढ असल्याने विजयाच्या इराद्याने खेळणार तर भारताला इभ्रत शाबूत राखण्याचे आव्हान असेल. ...