भारताने पाकिस्तानच्या महत्त्वाच्या असणाऱ्या 'नूर खान', 'मुरीद' आणि 'रफीकी' या हवाई तळांवर निशाणा साधला. पण, भारतीय सैन्याने हेच तीन एअरबेस का निवडले? ...
भारत पाकिस्तान युद्धादरम्यान शहीद झालेल्या मुरली नाईक याने उरीला जाण्यापूर्वी कुटुंबीयांना कॉल केला. युद्ध पाहता आईने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. ...
Deputy Pm Ishaq Dar On India Pakistan Tension: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष वाढला आहे. पाकिस्तानने सलग दोन दिवस भारतातील काही ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केले. ते हाणून पाडल्यानंतर भारताने एकच वार केला. त्यानंतर पाकिस्तानने नरमाईची भूमि ...
Indian Pakistan Latest Update: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. दहशतवाद्यांचे अड्डे उडवल्यामुळे वेडापिसा झालेल्या पाकिस्तानने भारतातील लष्करी तळ आणि गावांवर निष्फळ हल्ले केले. ९ आणि १० मेच्या रात्री हा लष्करी संघर्ष आणखी विकोपाला ...