लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान

India vs pakistan, Latest Marathi News

"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे... - Marathi News | "A country full of terrorists..", Kangana Ranaut criticizes Pakistan, said - it should be erased from the world map... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...

Kangana Ranaut : कंगना राणौतने पाकिस्तानविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया दिली. ...

India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती - Marathi News | India Pakistan Tension Why did India attack these 3 airbases of Pakistan? Know the strategy behind this | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती

भारताने पाकिस्तानच्या महत्त्वाच्या असणाऱ्या 'नूर खान', 'मुरीद' आणि 'रफीकी' या हवाई तळांवर निशाणा साधला. पण, भारतीय सैन्याने हेच तीन एअरबेस का निवडले? ...

"देशाला  माझी गरज आहे ..मला जायलाच हवं...", तो व्हिडिओ कॉलही ठरला अखेरचा - Marathi News | ‘Hello, who is your Murali?’ And the mother was confused; Shaheed Naik’s ‘that’ video call was the last | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"देशाला  माझी गरज आहे ..मला जायलाच हवं...", तो व्हिडिओ कॉलही ठरला अखेरचा

भारत पाकिस्तान युद्धादरम्यान शहीद झालेल्या मुरली नाईक याने उरीला जाण्यापूर्वी कुटुंबीयांना कॉल केला. युद्ध पाहता आईने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. ...

'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा - Marathi News | India Pakistan Latest Update: Pakistan's Deputy Prime Minister Ishaq Dar said if India stops the attacks, we will also stop them. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा

Deputy Pm Ishaq Dar On India Pakistan Tension: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष वाढला आहे. पाकिस्तानने सलग दोन दिवस भारतातील काही ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केले. ते हाणून पाडल्यानंतर भारताने एकच वार केला. त्यानंतर पाकिस्तानने नरमाईची भूमि ...

अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले...  - Marathi News | Pakistani Defense Minister denies reports of meeting to discuss nuclear weapons! Khawaja Asif said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 

नॅशनल कमांड अथॉरिटीची अशी कोणतीही बैठक नियोजित नसल्याचे पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी म्हटले आहे. ...

पुणे विमानतळ अलर्ट मोडवर;सुरक्षा व्यवस्था कडक - Marathi News | Operation Sindoor Pune airport on alert mode; security arrangements tightened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळ अलर्ट मोडवर;सुरक्षा व्यवस्था कडक

-शुक्रवारी नऊ उड्डाणे रद्द; सीआयएसएफ जवानांच्या सुट्या रद्द ...

पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा - Marathi News | Fact Check Did Pakistan really capture Indian Squadron Leader Shivani Singh? Important disclosure from the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा

Shivangi Singh : भारतीय वायू सेनेच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा निघाला आहे.  ...

India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं? - Marathi News | India Pakistan Tension: What time did Pakistan launch a high-speed missile attack? Army said what happened on the night of May 9-10? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?

Indian Pakistan Latest Update: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. दहशतवाद्यांचे अड्डे उडवल्यामुळे वेडापिसा झालेल्या पाकिस्तानने भारतातील लष्करी तळ आणि गावांवर निष्फळ हल्ले केले. ९ आणि १० मेच्या रात्री हा लष्करी संघर्ष आणखी विकोपाला ...